अनेक प्रकारच्या समस्यांच्या समाधानासाठी जन्माष्टमी अत्यंत उपयुक्त दिवस आहे. यादिवशी सोपे उपाय करून आपण सुखी होऊ शकतात. दारिद्रय मिटविण्यासाठी श्री हरये नम: या मंत्राचा जप करावा आणि कृष्णाची पूजा करून पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमी स्पेशल श्रीकृष्णाच्या मृत्यूचे आश्चर्यजनक रहस्य, कोण होता त्याला मारणारा ... श्रीमंत वाहायचं आहे तर जन्माष्टमीच्या...