Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान

Webdunia
शनिवार, 25 मे 2019 (17:21 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचं नुकसान झाल्याचा थेट आरोपदेखील अशोक चव्हाण यांनी केला.
 
लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असं मतही त्यांनी मांडलं आहे 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवार यांची मोठी कारवाई, राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी

J&K : किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, महाराष्ट्रातील एक जवान शहीद

LIVE: धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, आमदार अनिल गोरेंनी केला आरोप

धक्कादायक, 70 वर्षीय रुग्णाच्या पोटातून 8125 दगड काढले, एक तास चालली शस्त्रक्रिया

पुढील लेख
Show comments