Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे तर हवामानाच्या अंदाजासारखे आहे : नाना पटोले

Webdunia
सोमवार, 20 मे 2019 (16:39 IST)
मोदी सरकारच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे हवामानाचे अंदाज चुकले, तसेच मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) आडाखे चुकतील, असे मत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
यावेळी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून अर्ध्यापेक्षा जास्त गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजांप्रमाणेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल चुकतील. एवढेच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) सर्वाधिक जागा मिळतील, असा दावाही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुंबईत आता पार्किंग स्पेस सर्टिफिकेट दिल्यानंतरच नवीन गाडी खरेदी करता येईल

LSG vs SRH: सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला

रशिया-युक्रेन युद्ध थांबेल का? जेलेंस्कीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिनशी २ तास फोनवर चर्चा केली

RR विरुद्धच्या सामन्यासाठी CSK चा हा असू शकतो प्लेइंग XI, हे दोन खेळाडू उपलब्ध नसतील

LIVE: नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार

पुढील लेख
Show comments