Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरीट सोमय्या नकोच मागणीवर शिवसैनिक ठाम मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Webdunia
बुधवार, 27 मार्च 2019 (17:55 IST)
राज्यात शिवसेना-भाजप ने युती केली आणि पुन्हा कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. मात्र मुंबईत वेगळे वातावरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेमध्ये बैठक झाली. यात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊच नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या तिकीट मिळण्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
 
किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसैनिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोमय्यांची तक्रार 
 
करत त्यांना तिकीट देऊच नका अशी भूमिका घेतली आहे. भाजपनेही अजूनही ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा 
 
निवडणुकीसाठी या मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये ईशान्य मुंबईत कुणाला तिकीट द्यायचे 
 
याबाबत भाजपा विचार करत आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर मनपा निवडणुकीत जोरदार टीका केली होती, त्यामुळे 
 
शिवसेना नाराज आहे. सोमय्या उभे राहिले तर त्यांना कोणतीही मदत करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत सापडली 
 
आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोली पोलिसांनी ५ महिला नक्षलवाद्यांना अटक केली

गडचिरोली पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली, घातक शस्त्रे जप्त

प्लेऑफपुर्वी मुंबईच्या टीममध्ये 3 बदल

छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले....

MI vs DC : २१ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात व्हर्च्युअल नॉकआउट सामना

पुढील लेख
Show comments