Dharma Sangrah

भारतात घटतेय पारंपरिक विवाहपद्धती

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2019 (15:40 IST)
भारतात मुख्यत्वे शहरी भागात पारंपरिक विवाहांचे प्रमाण कमी होत आहेत. त्यांची जागा प्रेमाला संमती मिळून होणारे विवाह घेत आहे, असे संयु्रत राष्ट्रांच्या एका महिलाविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वैवाहिक हिंसा कमी होत असून, अर्थ किंवा कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांत महिलांना महत्त्व देण्यात येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवेमुळे घबराट

प्रियंका चतुर्वेदी का संतापल्या? वाचा

अशोक खरातच्या केबिनमध्ये काय घडायचे?

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताला जाण्यास परवानगी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा ट्राफिक; चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या जोडून आलेल्या सुट्टीमुळे बोरघाट येथे लागल्या 5 किमी पर्यंत लांब रांगा

पुढील लेख
Show comments