Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यक्त व्हा, महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत - गुलजार

Webdunia
शुक्रवार, 22 जून 2018 (08:26 IST)
कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य  करत गुलजार म्हणाले आहेत की पश्चिम बंगालमधील उच्चभ्रू बुद्धिवंतांप्रमाणे महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेत नाहीत, त्या कारणाने महाराष्ट्रात परखड विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची हत्या होत आहे. ज्येष्ठ गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी व्यक्त केले. त्यांनी 'द वॉल' ला मुलाखत दिली आहे. पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील विचारवंतांच्या मानसिकतेवर गुलजार यांनी  बोट ठेवले. एखादी घटना पश्चिम बंगालमध्ये घडल्यानंतर तेथील विचारवंत त्यावर व्यक्त होतात. प्रसारमाध्यमेही त्याला प्रादेशिक प्रसिद्धी देतात. राज्यातील जनतेला त्यामुळे या विचारवंताविषयी माहिती असते. एखाद्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असताना कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्यासारखे विचारवंत परखडपणे बोलतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. हे सहन न झाल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे गुलजार यांनी सांगितले आहे. प्रथमच इतका मोठा कलाकार, कवी ज्याने आपले असे परखड मत मांडले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments