suvichar

बिग बॉसच्या घरातून : श्रीसंत सर्वांच्या निशाण्यावर

Webdunia
बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:16 IST)
बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील पहिलंच टास्क अपूर्ण राहिल्यामुळे त्याच्यावर अनेकांचा रोष ओढावणार आहे. यात प्रेस कॉन्फरन्स हे टास्क देण्यात आलं होतं. ज्या टास्कअंतर्गत कोणत्याही एका जोडीचं नाव घेऊन ते कशा प्रकारे कमकुवत आहेत आणि घरात राहणं त्यांच्यासाठी कशा प्रकारे कठिण आहे, हे सांगायचं होतं. ज्यामध्येच आता श्रीसंत सर्वांच्या निशाण्यावर असणार आहे. 
 
प्रेस कॉन्फरन्सं टास्क पूर्ण न करु शकल्यामुळे नाईलाजास्तव श्रीसंत हे टास्क सोडतो. ज्यामुळे ‘बिग बॉस’च्या निर्णयानंतर हे टास्कच रद्द करण्यात येतं. हे टास्क रद्द झाल्यामुळे त्याच्यावर घरातील इतर सदस्यांनी आगपाखड केल्याचं पाहायला मिळत असून, आता त्याच्यावर घरातून बाहेर पडण्याची वेळ येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनाची घोषणा केली

विधवा माता आणि धाडसी महिलांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी जाहीर केले

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटरविरोधात आंदोलनाची घोषणा केली

गोंदियात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत, २८ जून रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब देणार

पुढील लेख
Show comments