Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयआरसीटीसी अकाऊंटला आधार जोडा, १० हजार कमवा

Webdunia
मंगळवार, 10 एप्रिल 2018 (08:25 IST)
आयआरसीटीसीने घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. केवळ तुमचा आधार नंबर आयआरसीटीसी  अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे. कारण आयआरसीटीसी अकाऊंट सोबत आधार लिंक करणाऱ्या युजर्ससाठी एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव येईल त्याला रेल्वे तर्फे १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. 

आयआरसीटीसीने  ची ही स्किम जानेवारी २०१८ मध्ये सुरु करण्यात आली असून जुन २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. या लकी ड्रॉ स्किमनुसार विजेत्याला बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक ड्रॉ मध्ये ५ भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे आणि त्यांना १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कम्प्यूटराईज असणार आहे.

  • जे युजर्स रजिस्टर्ड आहेत आणि ज्यांनी आधार केवायसी केलं आहे तेच ही ऑफर घेण्यासाठी पात्र असतील. युजर्सला कमीत कमी एक पीएनआर बूक करावं लागणार आहे.
  • बुकिंग करणाऱ्या युजर्सची डिटेल त्याच्या आयआरसीटीसीवर बनवण्यात आलेल्या प्रोफाईलसोबत मॅच झाली पाहीजे.
  • ज्या युजर्सने आपली यात्रा रद्द केली आहे आणि टीडीआर फाईल केलं आहे असे युजर्स या स्किममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
  • विजेत्यांची नावं आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात जाहीर करण्यात येतील. युजरला आपलं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे.
  • आयआरसीटीसीचे कर्मचारी या स्किममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments