rashifal-2026

राविनाची शेतकऱ्यांवर टीका नेटीझन्स ने जोरदार फटकारले

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (17:13 IST)

प्रसिद्धीत राहण्यासाठी अनेक पडेल कलाकार नेहमी वाद निर्माण करतात. असाच प्रकार पडीक अभिनेत्री रवीना टंडन ने केला आहे. सध्या सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपावर तिने टीका केली आहे. तिने शेतकरी वर्गाला फटकारले आहे. सोशल मीडियावर तिने जोरदार टीका सुरु केली आहे ती म्हणतेय की  दोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका असे ट्विट अभिनेत्री रविना टंडनने केले आहे. आंदोलन करताना शेतकरी शेतमालाची नासाडी करतात, आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते त्यामुळे तातडीने आंदोलक शेतकऱ्यांना अटक केले जावे आणि त्यांना जामीनही दिला जाऊ नये असे ती म्हणत आहेत. यावर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. नेटकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांना संपावर का जावे लागते हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जन्म घ्यावा लागतो. ज्यांना शेतीबाबत काहीही ठाऊक नाही त्यांनी आपली अक्कल पाजळू नये असे अरूण गायकवाड या नेटकऱ्याने म्हटले आहे. तर तुम्हाला महालात राहून शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार? असा प्रश्न मुनीश जैन या नेटकऱ्याने विचारला आहे. तर गणेश सुरवसे या नेटकऱ्याने रविना टंडन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तुम्ही या लोकांसाठी शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. तुमच्या घरातले कोणी शेतकरी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. असे खडे बोल सुनावले आहेत. दैनिक लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. रवीना सध्या रिकामी आहे तिला आता पूर्वी सारखे काम मिळत नाही. त्यामुळे ती अशी प्रसिद्धी मिळवत आहे असे काही म्हणत आहेत. 

 

 

What a sad thing to happen . Terrible way to protest. Any harm to public property,transport or commodities,should be instantly arrested and jailed without bail . https://twitter.com/dna/status/1002467780912766976 

  •  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

पंतप्रधान मोदी निराश आहे; संजय राऊत यांनी निशाणा साधला; तुम्हाला शांततेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर.......

इच्छामरणाची मागणी असलेले हरीश राणा यांचे एम्समध्ये निधन; वेदनादायी श्वासातून मुक्ती

भोंदू बाबा अशोक खरात देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत गुपिते उघड केली

मुंबईत : भटक्या कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडले, चौथीतील विद्यार्थिनीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments