Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिले मौलाना निघाले होते, आता राज ठाकरेंनी काढला फतवा, म्हणाले-हे लोक आपले डोके वर काढू शकत नाही

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (11:26 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे निवडणूक प्रचार करण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते. इथे वोट जिहादवर ते खूप बोललेत. त्यांनी या दरम्यान फतवा देखील काढला. राज ठाकरे म्हणाले की, या वेळेस राज ठाकरे एक फतवा काढत आहे. यानंतर त्यांनी हिंदू माता, बहीण आणि लोकांशी खास अपील केली. 
 
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आता 13 मे ला मतदान होणार आहे. या दरम्यान देशात वोट जिहाद शब्द खूप ऐकला मिळत आहे. वेगेवेगळ्या राजकारणी पक्षच्या नेत्यांव्दारा या शब्दाचा प्रयोग केला जात आहे. आता वोट जिहादच्या विरुद्ध मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक रूप धारण केले आहे. राज ठाकरे यांनी फतवा काढला आहे. त्यांनी फतवा काढत हिंदू समाजाच्या लोकांना अपील केली की, भाजप,शिवसेनाशिंदे गट आणि अजित पवार गटच्या एनसीपीला मतदान करा. राज ठाकरे पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोल यांच्या निवडणूक प्रचार करण्यासाठी पोहचले होते.  
 
पुण्यामध्ये निवडणूक जनसभेला संबोधित करीत ते म्हणाले की, आज मुस्लिम मोहल्ला आणि मज्जित मध्ये फतवे निघत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना सर्व मुस्लिम समाजाचे लोक मदत करा आणि मतदान करा. अनेक मुसलमान आहे जे समजदार आहे. ज्यांच्याजवळ बुद्धी आहे. ते त्यांच्या रस्त्यावर चालणार नाही. 
 
राज ठाकरे म्हणाले की, मुस्लिमांना माहिती आहे की, कोण त्यांचा उपयोग करून घेत आहे. पण पहा निवडणुकी दरम्यान फतवे काढले जात आहे. बोलले जात आहे की काँग्रेसला मतदान करा. उद्धव ठाकरेंना मत द्या. जर मज्जितमधून याप्रकारचे मौलवी फतवे निघत आहे यांना मतदान करा. तर आज राज ठाकरे फतवा काढत आहे की, माझ्या हिंदू भाव बहिणींना मी अपील करतो की, मुरलीधर मोहोल असो किंवा भाजप, शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार गट यांना मत द्या. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

पुढील लेख
Show comments