Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय- जयराम रमेश

Webdunia
मंगळवार, 4 जून 2024 (17:17 IST)
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून दावा केलाय की उत्तर प्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांवर मतमोजणी दरम्यान दबाव आणला जातोय.
 
त्यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की, "उत्तर प्रदेशातील महाराजगंज, बांसगाव, मेरठ, मुझफ्फरनगर या जागा निवडून याव्याl यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून दबाव टाकला जातोय."
 
जयराम रमेश यांनी लिहिलंय की, "प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं की सरकार बदलत राहतं त्यामुळे लोकशाहीचा हा खेळ मान्य केला जाणार नाही." निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4.12 पर्यंत उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी एनडीए 35, समाजवादी पार्टी 34 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments