Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे उमेदवारच्या जागावाटपावरून संजय निरुपम नाराज

Webdunia
बुधवार, 27 मार्च 2024 (15:01 IST)
जागावाटपावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) मध्ये गदारोळ सुरू आहे. शिवसेनेच्या यूबीटीने आज आपले 17 उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने (UBT) मुंबईतील लोकसभेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेच्या (यूबीटी) या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 
 
आज सकाळी शिवसेनेने मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले असून येत्या एक-दोन दिवसांत पाचव्या जागेवर उमेदवार जाहीर करणार असल्याचे त्यांनी पत्रकार संजय सांगितले.
 
संजय निरुपम आपल्याच पक्ष काँग्रेसवर नाराज असून ते म्हणाले" मी उद्धव गट आणि काँग्रेसच्या जागावाटपाच्या चर्चेत गुंतलेल्या नेत्यांचा निषेध करतो. मी अशा उमेदवाराचा प्रचार करणार नाही ज्यांच्यावर आरोप आहे. आमच्या पक्षानेंतृत्वाला मुंबई किंवा देशाची चिंता नाही. आज आपण शिवसेनेच्या उद्धव गटाला शरण आलो आहोत,ज्याला स्वतःचा फारसा जनाधार नाही,काँग्रेसही शरण आली आहे.मी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही.आता माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत., पण तरीही मी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून आठवडाभर वाट पाहीन."
 
महाविकास आघाडी (MVA) मध्ये जागावाटपाची घोषणा अद्याप झालेली नाही. तथापि, शिवसेना (यूबीटी) 20 जागांवर, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर निवडणूक लढवू शकते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. मात्र, आपला पक्ष 22 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊत सांगत आहेत.

Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments