Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार-चिराग पासवानचा दावा

Webdunia
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (13:07 IST)
Chirag Paswan News : झारखंड आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पूर्णपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला. दोन्ही ठिकाणी एनडीएला आशीर्वाद मिळाला. असे देखील ते म्हणाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार चिराग पासवान म्हणाले की, झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीएच्या बाजूने आहे. झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मी निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा झारखंडमध्ये परिवर्तनाचे वारे दिसत होते, तर महाराष्ट्रात आमचे सरकार आहे आणि आमचेच सरकार राहणार आहे, असेही ते म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments