Marathi Biodata Maker

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

Webdunia
शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (17:41 IST)
महाराष्ट्र. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरीबविरोधी असल्याचा आरोप केला. अमरावती येथील निवडणूक रॅली दरम्यान गांधींनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) धारावीतील उद्योगपती गौतम अदानी यांना कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा आरोप केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला गरीब लोक गरीबच राहावेत असे वाटते.
 
राहुल गांधी गरीब विरोधी आहे. त्यांना धारावीतील गरिबांना घरे मिळावी अशी इच्छा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावी साठी घोषणा केली होती. त्यांनतर ते 25 वर्ष सत्तेत होते. पण धारावीचे कोणतेही काम अदानींच्या हाती लागले नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे आणि २3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप

अजित पवारांची स्वप्ने पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी, सुनील तटकरे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली

मंत्री नरहरी झिरवाल यांचा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न! मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; तृतीयपंथी व्यक्तीच्या भावावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments