suvichar

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

Webdunia
शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (17:41 IST)
महाराष्ट्र. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरीबविरोधी असल्याचा आरोप केला. अमरावती येथील निवडणूक रॅली दरम्यान गांधींनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) धारावीतील उद्योगपती गौतम अदानी यांना कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा आरोप केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला गरीब लोक गरीबच राहावेत असे वाटते.
 
राहुल गांधी गरीब विरोधी आहे. त्यांना धारावीतील गरिबांना घरे मिळावी अशी इच्छा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावी साठी घोषणा केली होती. त्यांनतर ते 25 वर्ष सत्तेत होते. पण धारावीचे कोणतेही काम अदानींच्या हाती लागले नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे आणि २3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीनंतर आता ४८ हजार कोटींचे वीजबिल माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

"तू मुस्लिम आहे का?" असे विचारल्यानंतर अमेरिकेत मॉलमध्ये भारतीय तरुणावर चाकू हल्ला

LIVE: आज कोकण आणि किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता

जनरल तिकीट ऑनलाइन बुक केल्यास सवलत मिळणार; कसे बुक करावे जाणून घ्या....

पुण्यात भेसळयुक्त दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश; १३ जणांना अटक, हजारो लिटर दूध जप्त

पुढील लेख
Show comments