Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

Webdunia
शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (17:41 IST)
महाराष्ट्र. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरीबविरोधी असल्याचा आरोप केला. अमरावती येथील निवडणूक रॅली दरम्यान गांधींनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) धारावीतील उद्योगपती गौतम अदानी यांना कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा आरोप केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला गरीब लोक गरीबच राहावेत असे वाटते.
 
राहुल गांधी गरीब विरोधी आहे. त्यांना धारावीतील गरिबांना घरे मिळावी अशी इच्छा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावी साठी घोषणा केली होती. त्यांनतर ते 25 वर्ष सत्तेत होते. पण धारावीचे कोणतेही काम अदानींच्या हाती लागले नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे आणि २3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

अजित पवारांनी लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप केले

महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

पुढील लेख
Show comments