Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडकरींनी काँग्रेसचे संविधान बदलण्याचे आरोप फेटाळले

Webdunia
सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (15:08 IST)
महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र निवडणुका होणार असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या साठी सर्व पक्षांचे बडे नेते निवडणुकीचे प्रचार करत आहे. या रविवारी ठाणे शहरात झालेल्या निवडणुकीच्या सभेत भाजपने संविधान बदलण्याचा काँग्रेसच्या आरोपाला फेटाळून लावले आहे. 

ते म्हणाले, कोणतीही सरकार संविधानाची मुख्य वैशिष्टये बदलू शकणार नाही. आणीबाणी नंतर भाजप पक्षाने त्या दुरुस्त्यांना मागे घेतल्या. भाजपचे लक्ष राज्यघटनेचे रक्षण आणि विकासावर आहे आणि पक्ष कोणतीही घटनाविरोधी पावले उचलत नाही.

देशातील जलद शहरीकरणाच्या संदर्भात, शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य आहे, जेणेकरून लोकांचे जीवनमान सुधारता येईल. गडकरींनी मतदारांना जातीच्या राजकारणाच्या वरती उठून विकासाला प्राधान्य देण्याचे आणि पुरोगामी दृष्टिकोन ठेवून काम करणारे प्रतिनिधी निवडण्याचे आवाहन केले.
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments