Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीमध्ये भाजप-आरएसएस बद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

Webdunia
सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (10:04 IST)
Mallikarjun Kharge News : भारतात राजकीयदृष्ट्या सर्वात धोकादायक काही असेल तर ते भाजप आणि आरएसएस आहे. साप चावल्यास व्यक्तीचा मृत्यू होतो, अशा विषारी सापांना मारावे. ते विषासारखे आहे असे खरगे म्हणाले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी महाराष्ट्रातील सांगलीत भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना 'विष'शी केली आणि त्यांना भारतातील 'राजकीयदृष्ट्या सर्वात धोकादायक' म्हटले.
 
तसेच खरगे म्हणाले की, भारतात राजकीयदृष्ट्या सर्वात धोकादायक काही असेल तर ते भाजप आणि आरएसएस आहे. ते विषासारखे आहे, साप चावल्यास व्यक्तीचा मृत्यू होतो, अशा विषारी सापांना मारावे. भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीत प्रचार करणाऱ्या नेत्यांची संख्या त्यांच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. ते पुढे म्हणाले की, येथे पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतर नेते आले आहे. ते म्हणाले की आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील येथे होते. त्यांचे काय झाले माहीत नाही, उत्तर प्रदेशातील झाशी येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला. असे असतानाही त्यांची महाराष्ट्रातली सभा थांबली नाही.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

गुडघ्याच्या दुखापतीमुळे यानिक सिनर स्पर्धेतून बाहेर

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानची टीम इंडियात एन्ट्री

साईराज बहुतुले यांनी शुभमन गिलच्या दुखापतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली

UPI ​​व्यवहार शुल्काबाबत अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण: सर्वसामान्यांसाठी P2P व्यवहार पूर्णपणे मोफतच राहणार!

झारखंडमध्ये भरती परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन पेटले

पुढील लेख
Show comments