Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली 5 आश्वासने

Webdunia
बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (14:50 IST)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केले असून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. 

कोल्हापुरात शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचार दरम्यान जनतेला 5 आश्वासने दिली. 
ते म्हणाले, राजुयातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची व्यवस्था राज्यसरकार करणार आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील अडाणी प्रकल्प रद्द करणे, शेतकऱ्यांना एमएसपी देणे, पोलिसांची भरती करणे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करण्याचे आश्वासन त्यांनी दिली.
ALSO READ: महाराष्ट्राच्या निवडणुकीत राज ठाकरेंना झटका, अमित ठाकरे यांना भाजप पाठिंबा देणार नाही
हे आहे 5 आश्वासने आहे
राज्यातील विद्यार्थिनींना राज्यसरकार कडून मोफान शिक्षण दिले जातात.मात्र महाविकास आघाडीची सरकार आल्यानन्तर राज्यातील मुलाला आणि मुलींना मोफत शिक्षण दिले जातील. सरकारी शाळेत दोघांना मोफत शिक्षण दिले जाणार. 
 
पोलिसांची भरती करणे 
बऱ्याचदा महिलांना पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार कुठे करावी हे समजत नाही. 
एमव्हीएचची सत्ता आल्यावर महिला पोलिसांची भरती केली जाईल. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पदावर महिला अधिकाऱ्यांसह सुसज्ज पोलीस ठाणे स्थापन केले जाणार. 
 
मुंबईतील अडाणी प्रकल्प रद्द करून धारावीवासीयांना उद्योगासह घरे दिले जातील. 
आगामी काळात सत्तेत आल्यास महाराष्ट्राच्या मातीच्या सुपुत्रांना धारावी आणि मुंबई परिसरात परवडणारी घरे देऊ, असे ठाकरे म्हणाले.
ALSO READ: भाजप नेत्याचा सिल्लोड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सत्तार यांच्या बाजूने प्रचार करण्यास नकार
महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना एमएसपी दिला जाईल आमचे सरकार असते तर शेतकरी कर्जमुक्त झाला असता.आमची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना एमएसपी कृषी उत्पादनासाठी देऊ. 
 
जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेऊ. आमची सरकार आल्यावर पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तू, डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव स्थिर करू. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विषबाधा, नांदेडमधील ३१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

LIVE: नांदेड मध्ये 'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विद्यार्थी आजारी पडले

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, २२ नक्षलवाद्यांना अटक

'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही', भाषेवरून राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी भिडले, म्हणाले- सहन करणार नाही

विधानसभा निवडणुकीतील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित, मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवली नोटीस

पुढील लेख
Show comments