Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल ५० विधानसभा जागा लढवणार

Webdunia
शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (10:26 IST)
वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र वंचित आघाडी नावाची वेगळी चूल मांडणार्‍या लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्रातील ५० विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमचे नैसर्गिक मित्र असून भाजप, शिवसेना हे प्रतिगामी पक्ष आहेत, त्यांना हरवणे हाच आमचा अजेंडा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची नव्या पिढीतली मंडळी चुकली असेल पण त्यामुळे मूळ तत्वज्ञान चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. ते विचार नव्या पिढीपर्यंत पोचवता आले नाहीत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक जागा लढवायची आहे. लातूर जिल्ह्यातील दोन जागा आम्ही मागितल्या आहेत. पण त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत हे आताच सांगता येणार नाही असेही माने यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली

लातूरमध्ये सिझेरियन ऑपरेशन करणाऱ्या महिलेच्या पोटात पट्टी सोडल्याचा आरोप, तपासाचे आदेश

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह, किरीट सोमय्या म्हणाले- फडणवीस, बावनकुळेंपेक्षा अधिक महत्व

मुंबईत हज यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

अमेरिकेच्या राजदूताने केली मुंबईतील पहिल्या गणेश पंडालची पूजा

पुढील लेख
Show comments