Dharma Sangrah

सकल मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील सुरु असलेला बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (15:40 IST)
मराठा समाजाचा मुंबई ठाणे सुरु असलेला बंद अखेर स्थगित केला आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली असून सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला असे परिषदेत स्पष्ट केले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदचं आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा मोर्चाकडून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. ठाणे, मुंबईतही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांतता राखण्याच्या मराठा समन्वयकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. 
सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला. 
सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला 
मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा 
मुबई : मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद च्या आंदोलनाला स्थगिती. सकल मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी जाहीर केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारताचे लक्ष न्यूझीलंडवर पहिल्या टी२० विश्वचषकात विजयावर, जेतेपद पणाला

वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार

भाजप आमदार गोविंद सिंग परमार यांचे निधन

पुढील लेख
Show comments