Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, शॅम्पू मध्ये हे मिसळल्याने केसांची गळती थांबते

Webdunia
गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (21:02 IST)
आजकालच्या चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे बहुतेक स्त्रिया केसांच्या गळतीच्या समस्येमुळे खूप काळजीत असतात. केसांची गळती थांबविण्यासाठी त्या बऱ्याच उत्पादकांना अवलंबवतात. बऱ्याच वेळा हे उत्पादक फायदाच्या ऐवजी नुकसान देतात. या साठी आम्ही एक उपाय सांगत आहोत. बरेच कमी लोकांना हे माहीत नाही कडुलिंबाचा वापर करून आपण केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. या शिवाय हे केसांना काळेभोर आणि दाट करण्याचे काम करतात.या साठी आपल्याला फक्त 10 ते 15 कडुलिंबाच्या पानाची गरज आहे. 
 
कसं वापरावं- 
सर्वप्रथम 10 -15 कडूलिंबाची पाने धुऊन  1 ग्लास पाण्यात उकळवून घ्या. ह्या पाण्याला अर्ध म्हणजे 1 ग्लासाचा अर्धा ग्लास करा. हे थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी शॅम्पू मध्ये  मिसळून लावा.हे पाणी कमी प्रमाणातच घ्या.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Hair Care:स्प्लिट एंड्सची समस्या असेल तर घरीच हे उपाय करा

उन्हाळ्यात लिंबाचा रस पिताना या सामान्य चुका करू नका

उन्हाळ्यात हे आसने करा

हितोपदेशातील मनोरंजक कथा: हंस, कावळा आणि एक प्रवासी

Kidney Damage Signs On Feet किडनी खराब होण्यापूर्वी पायांमध्ये दिसतात ही ५ लक्षणे, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

पुढील लेख
Show comments