Marathi Biodata Maker

सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:27 IST)

आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाला सावरण्यासाठी सरकारने निर्गुंतवणूक करण्यासाठी बोली लावली जाणार आहे. यासाठी सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये या विचाराला औपचारीक मान्यता मिळाल्यावर सरकार हा विचार निर्णयात परावर्तीत करण्यासाठी प्रयत्न करत होती. या लिलावात एअर इंडियाची सब्सिडरी AISA आणि AIXL च्या ५० टक्के भागिदारीचाही समावेश असेन. या लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बल्डर्ससाठी २८ मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.  एअर इंडियाची धोरणात्मक निर्गुंतवणूक उच्च व्यवस्थापनाच्या हस्तांतरणाद्वारे केली जाईल. याशिवाय भारत सरकारच्या हिश्श्यातील ७६ टक्के इक्विटी शेअर विकले जातील. केंद्र सरकारने एअर इंडियात निर्गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानंतर एअर इंडिया विकली जाण्याची जोरदार चर्चा सुरू होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

Tiago EV किंवा Comet EV? ₹७ लाखांपेक्षा कमी किमतीत कोणती इलेक्ट्रिक कार सर्वोत्तम आहे

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दहशत माजवणाऱ्या जखमी बिबट्याला वनविभागाने पकडले

LIVE: पुण्यात 'हीट स्ट्रेस' वाढत असून, तो थर्मामीटर तापमानापेक्षाही अधिक धोकादायक

80 लाख महिला अपात्र बाबत अदिती तटकरे यांचे विरोधकांना उत्तर, स्पष्टीकरण दिले

पुण्यातील उष्णतेचा वाढता ताण शास्त्रज्ञांनी सार्वजनिक आरोग्य संकटाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments