Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोड बातमी; आता साखर होणार स्वस्त, केंद्र सरकारचा निर्णय

Webdunia
गुरूवार, 26 मे 2022 (13:37 IST)
वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाणार आहे. यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं असून देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. मात्र आता वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे साखर स्वस्त होणार आहे. मात्र साखर कारखान्यांचं अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे. 
 
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दहा दिवसात एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. ज्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात यासारख्या मोठ्या घोषणांचा समावेश केला गेला आहे. आता मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जात आहे.
 
मोदी सरकारनं यंदा साखरेच्या निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 2021-22 साखर हंगामात निर्यातदार 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments