Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘चला हवा येऊ द्या’ होतेय बंद घेतला निरोप

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (17:13 IST)

आपुलकीचा प्रश्न  तुम्ही हसताय ना .. हसायलाच पाहिजे अर्थात सर्वात जास्त टी आर पी असलेली आणि निलेश साबळे  होस्ट करत असलेली   ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो निरोप घेणार आहे.  निलेश साबळे यांनी  स्वत: याबाबत सर्वाना  सांगितलं आहे. निलेश म्हणतात की  आता थोडी विश्रांती घेणार आहे, मात्र सिरीज थांबणार नसून लवकर नवीन सीजन येणार आहे  सोमवारच्या एपिसोडमध्ये जाहीर केल आहे. मात्र ही बातमी समजातच प्रेक्षकांना मोटा  धक्काच बसला आहे.

 थुकरटवाडी गावातील कलाकार  श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं आहे. तर हिंदी चित्रपट सृष्टीला सुद्धा दखल घ्यावी लागली होती.   मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना आणि हिंदी सुद्धा  प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध मिळाल होत.यामध्ये हिंदी चित्रपट दुनियेतील  कलाकार आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन, इरफान खान, श्रीदेवी, नाना पाटेकर, सोनम कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन या कलाकारांनी शोमध्ये आले  होते.   ‘चला हवा येऊ द्या’च्या जागी आता ‘सारेगमप’ हा नवीन शो सुरु होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

राणी मुखर्जीने कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वर्ल्ड रोज डे साजरा केला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

श्री कनकादित्य मंदिर रत्‍नागिरी

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments