Marathi Biodata Maker

‘रांजण’मध्ये भाऊ कदम आणि भारत गणेश पुरे एकत्र

Webdunia
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (17:10 IST)
सध्या ‘रांजण’ या आगामी मराठी सिनेमाची खूप चर्चा आहे. विद्याधर जोशी यांच्यासोबतच भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील या सिनेमात दिसणार आहेत. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील ‘लागीर झालं रं’ या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

नवीन

मराठी रंगभूमीवरच्या 'बाई' काळाच्या पडद्याआड; अभिनेत्री विजया मेहता यांचे निधन

"मला पर्वा नाही," सुनीता आहुजाने ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील ही ठिकाणे स्वर्गासारखी वाटतात; कमी खर्चाची पावसाळी सहल!

'धुरंधर'च्या विक्रमी यशानंतर रणवीर सिंगचा पुढचा चित्रपट 'प्रलय'

अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पक्षाला पाठिंबा देणारे मोठे वक्तव्य केले

पुढील लेख
Show comments