Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने भारताच्या हातून विजय हिसकावला, कसोटी मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिला

Webdunia
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (16:36 IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळली गेलेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. टीम इंडियाला कानपूर कसोटी जिंकण्याची चांगली संधी होती, पण ते विजयापासून एक विकेट दूर राहिले. एजाज पटेल आणि रचिन रवींद्र ही जोडी 52 चेंडूत विकेटवर उभी राहिल्याने टीम इंडियाचा विजय हुकला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावा करायच्या होत्या, पण संघाला 9 गडी गमावून 165 धावाच करता आल्या. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने चार आणि आर अश्विनने तीन बळी घेतले. या दोघांशिवाय अक्षर पटेल आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

पुढील लेख
Show comments