Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोलंदाजांचे कमाल, भारताने जिंकला बंगळुरू टेस्ट

Webdunia
मंगळवार, 7 मार्च 2017 (15:53 IST)
बंगळुरू टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला. 188 धावांचे लक्ष्य ठेवून  मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाई संघ दुसर्‍या डावात 112 धावांमध्ये ढेर झाला. अश्विनने 41 धावांवर सहा विकेट घेतले. गोलंदाजांचे नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या सामन्याला कलाटणी देणाऱ्या भागीदारीनंतर  रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने पुण्यातील पराभवाची परतफेड करत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments