Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

India vs Sri Lanka : मालिकेतील वेळापत्रकात बदल, बीसीसीआयने केली ही मोठी घोषणा

Webdunia
मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (20:23 IST)
बीसीसीआयने सोमवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्यातील बदल जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाईल, तर पुढचे दोन सामने धर्मशाला येथे होणार आहेत. टी-20 मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना दिवस रात्र खेळवला जाईल.
 
जुन्या वेळापत्रकानुसार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 25 फेब्रुवारीला होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याने होणार होती. पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे तर दुसरा कसोटी सामना मोहाली येथे 5 मार्चपासून होणार आहे. कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची होती. पहिला T20 मोहालीत, दुसरा धर्मशाला आणि तिसरा लखनौमध्ये खेळवला जाणार होता.
 
मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताने अद्याप कोणत्याही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केलेला नाही. या संघासोबतच बीसीसीआय कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराचीही घोषणा करणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

पुढील लेख
Show comments