Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या यशाचे श्रेय सहकार्‍यांनाच- विराट

Webdunia
पुणे- मी कोणी महान कर्णधार नाही. सुदैवाने मला कर्णधारपदी जबाबदारी स्वीकारताना उत्तम सहकारी लाभले आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे मी यशस्वी कर्णधार झालो आहे, असे विराट कोहलीने सांगितले.

संघातील सहकार्‍यांकडून अपेक्षेइतकी कामगिरी होत नसेल तरच कर्णधारावर टांगती तलवार राहते, माझ्याबाबत असे घडलेले नाही. आमच्या संघातली प्रत्येक खेळाडू वैयक्तिकरित्या सर्वोत्तम का‍मगिरी करीत असतो व ही कामगिरी करताना तो सांधिक कौशल्यातही तितकाच महत्त्वाचा वाटा उचलत असतो. न्यूझीलंड व इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघांविरूद्ध आम्हाला कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवता आले.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments