Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजूनही ग्रामीण भाग दुर्लक्षित - किरण मोरे

Webdunia
आद्यापही या खेळात शहरी व ठरावीक शहरातीलच खेळाडू दिसतात मात्र फक्र शहरातील लोक तेथे येतात मात्र ग्रामीण मुले मुली नाहीत ,यामुळे हा खेळ दुर्लक्षीत शहरांसह गावागावात पोहचणे आवश्यक असल्याचे मत भातीय संघाचे माजी खेळाडू किरण मोरे यांनी येथे व्यक्त केले आहे.
 
शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने घेण्यात येणारा उत्तर प्रदेश विरूद्ध बडोदा या रणजी सामन्यादरम्यान मोरे आले होते .
 
पत्रकारांशी बोलताना मोरे म्हणाले, नाशिकचे मैदान व खेळपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे. आता या ठिकाणी अधिक सुविधा वाढवून एकदिवसीय सामने घेण्यास हरकत नाही. येथील खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचा इतिहास आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपुर्णे असल्याने विजयाच्या इराद्यानेच दोन्ही संघ उतरले आहेत. रणजी स्पर्धेकडे प्रेक्षक फारसे लक्ष देत नाहीत. मात्र नाशिकला भरलेले स्टेडियम हे खेळाडूंचा उत्साह वाढवणारे आहे. असे वातावरण क्रिकेटसाठी चांगले समजले जाते असे मत मोरे यांनी व्यक्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments