Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्थानी टीम भारता विरोधात कधी जिंकणार, नेटकरयानी उडवली खिल्ली

Webdunia
सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (14:57 IST)
पाक टीम हरली आणि त्यांच्या देशात टीकेचा तर आपल्या देशात चेष्टेचा विषय झाली आहे. नेटकरी वर्गाने तर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे पाक टीम ट्रोल झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने आशिया कप २०१८ मध्ये पुन्हा एकदा क्रीडारसिकांची मनं जिंकली आहे. भारतीय संघाच्या विजयामुळे रविवारची फलद्रूप झाली होती. आपल्या देशाचे रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या फटकेबाजीच्या बळावर संघाने पाकिस्ताविरोधातील दुसरा सामना जिंकला आहे व आशिया कप २०१८ या मालिकेत विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकल आहे. शोहेब मलिक वगळता एकही  पाकिस्तानच्या संघातून कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर तग थांबू शकला नाही. मलिकच्या संघाने   २३८ धावांचं आव्हान त्यांनी भारतासमोर ठेवलं आणि 'रो हिटमॅन'ने शिखरच्या साथीने ते आव्हान अगदी सहजपणे स्वीकारल होते. सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांमध्येच या सामन्यातील विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यात आलं. त्यातच काही नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 
 
Rosy
@rose_k01
Pakistani Fans waiting for their Team to win any match against India

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments