Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (11:58 IST)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असे दिसते. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ट्रॉफी शेअर केली जाणार आहे. फुटबॉलमध्ये विजेता घोषित करण्यासाठी पेनल्टी शूटआउट असते. टेनिसमध्येही पाच सेट असतात आणि एक टाय ब्रेकर सेट असतो. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये तसे काही नाही. त्यामुळे तसे न करता तीन-चार दिवसांनी अंतिम सामना खेळवण्यास हरकत नाही, असा सल्ला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयसीसीला दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पुढील लेख
Show comments