Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सचिनने मल्टिनॅशनल कंपन्यांना केला खेळाडूंना नोकरी देण्याचा आग्रह

Webdunia
मुंबई- खेळात नोकरीच्या सुरक्षेचे महत्त्व सांगत क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मोठ्या आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना अपील केली केली त्यांनी खेळाडूंना नोकरीवर ठेवायला हवं.
सचिनने म्हटले की मला वाटतं की मुंबई क्रिकेटमध्ये मोठा बदल आला आहे, जो चांगला नसून मी खूश नाही. मला वाटतं की आधी करारबद्ध खेळाडू कमी होते, खेळाडूंकडे नोकरीची सुरक्षा होती जी आता नाहीये.
 
तेंडुलकरने म्हटले की खेळाडूंना इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नव्हती आणि त्यांना केवळ खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझे हे मत नाही की वर्तमानाचे खेळाडू आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत नाहीये, परंतू नोकरीच्या सुरक्षेची कमी जाणवत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पुढील लेख
Show comments