Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महेंद्र सिंह (MS) धोनीचे कर्णधार पदाबद्दलच्या काही रोचक गोष्टी :

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2019 (15:27 IST)
- धोनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे तसेच T-२० चे कर्णधार होते.
- महेंद्र सिंह धोनी आजपर्यंत क्रिकेट इतिहासात एकदिवसीय क्रिकेट संघाचे एक यशस्वी कर्णधार मानले जातात.
- MS धोनी कर्णधार असताना भारताने पहिले ICC T -२० विश्वचषक (worldcup) २००७ मध्ये आपल्या नावी केला.
- MS धोनी ने त्याच्या कर्णधार कालावधीत श्रीलंका व न्यूझीलंड मध्ये प्रथम ODI सिरीज मध्ये विजय प्राप्त केले.
- MS धोनी लगातार सात वर्ष (२००८-२०१३) पर्यंत ICC World One Day Eleven मध्ये सहभागी झाले आहेत.
- MS धोनी कर्णधार असतानाच तब्बल २८ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने ODI World Cup २०११ पुन्हा एकदा आपल्या नावी केला.
- सन २०१३ मध्ये प्रथमच भारताने Champions Trophy देखील पटकावली.
- MS धोनी जगातील पहिले असे कर्णधार आहे ज्यांचे नाव ICC च्या सर्व चषकांवर (CUP आणि Trophy) वर आहे.
- MS धोनी भारताचे एकमेव असे कर्णधार आहे ज्याने भारताला १०० हून अधिक ODI सामने जिंकले आहेत.
- MS धोनी IPL च्या प्रथम सामन्यातील सर्वात महाग खेळाडू होते ज्याने CSK सोबत १.५ दशलक्ष डॉलर मध्ये करार केला होता.
- MS धोनी एकमेव असे कर्णधार आहे जो ODI सामन्यात ७ व्या क्रमांकावर खेळून देखील सामन्यांमध्ये शतक पटकावले. हे त्यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध केले होते.
- MS धोनी कर्णधार रुपात सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच जास्त क्रिकेट सामने जिंकवून देण्यात येणाऱ्या कर्णधार मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments