Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिकेटमधली नाणेफेक इतिहास जमा होणार

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (15:42 IST)

नेहमी क्रिकेटचा सामना सुरू होण्याआधी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराने फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी, हे ठरवायचे ही परंपरा सुरू आहे. मात्र, आगामी काळात नाणेफेक करण्याची ही पद्धत बंद होऊ शकते. यावर विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची २८-२९ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे.

नाणेफेक कुणी जिंकली यावर अनेक मैदानांवर संबंधित सामन्याचा निकाल अवलंबून असायचा. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये हा परिणाम अधिक जाणवत होता. मात्र, आगामी काळात ही नाणेफेक करण्याची पद्धत रद्द होऊन पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची बैठक २८-२९ मे रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत क्रिकेटधील या सर्वात जुन्या परंपरेत बदल करण्याबाबत विचार होऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पुढील लेख
Show comments