Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट रचणार इतिहास!

Webdunia
गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (11:34 IST)
कर्णधार विराट कोहलीने कोलंबो कसोटी जिंकली तर तो असा भारतीय कर्णधार बनेल ज्याने श्रीलंकेच्या जमिनीवर लगातार दोन वेळा सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला असेल. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ष 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 2-1ने कसोटी मालिका जिंकली होती. यापूर्वी 1 993 मध्ये भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्धीनच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंकेला मात दिली होती. तेव्हा 23 वर्षानंतर श्रीलंकेच्या जमिनीवर भारतीय संघाला दुसर्‍यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments