Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीम इंडियाचा कर्णधार कोण होऊ शकतो? पाकच्या माजी गोलंदाजाने नाव सांगितले

Webdunia
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (08:48 IST)
टीम इंडियाने T20 विश्वचषक 2022 ची शानदार सुरुवात केली. भारताने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली, तर हार्दिक पांड्याने चेंडू आणि फलंदाजीत दमदार योगदान दिले. या प्रदर्शनानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचे कौतुक होत आहेत तर पाकिस्तानचे माजी महान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा पुढचा कर्णधार म्हटले आहे.
 
माजी कर्णधार मिसबाह-उल-हक देखील एस्पोर्ट्सवरील या चर्चेचा भाग असताना म्हणाला की हार्दिक पांड्या स्वतःवर विश्वास ठेवतो आणि खेळाचा चांगला अभ्यास करतो.
 
मिस्बाह म्हणाला की तुम्ही हार्दिक पांड्याकडे बघितले तर कळेल की ज्या पद्धतीने त्याने संघाचे नेतृत्व केले ते विलक्षण होते. त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली. यावरून त्याने दडपण कसे हाताळले हे दिसून येते. खासकरून त्याची भूमिका एक फिनिशर आहे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असल्यावरच फिनिशर होऊ शकता. 
 
तर वकार युनूसने मिसबाहला रोखत म्हटले की तो पुढील भारतीय कर्णधार असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पुढील लेख
Show comments