Dharma Sangrah

सकाळी उठल्यावर मोबाइल वापल्याने....

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (20:41 IST)
सकाळी उठल्यावर तुमचा हात सर्वप्रथम मोबाइलकडे जातो का, सोशल मीडिया, ईमेल्स बघितल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरूवात होत नाही का, या प्रश्नांची उत्तरे ‘हो’असतील तर तुम्ही सावध  व्हायला हवे. असे केल्यामुळे तुमचे बरेच नुकसान होत आहे हे लक्षात घ्या. 
 
मध्यंतरी ब्रिटनमध्ये दोन हजार लोकांवर एक सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी उठल्यानंतर मोबाइल फोन बघणार्‍यांच्या दिवसाची सुरूवात ताणाने होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.
हे लोक दिवसभर तणावात राहातात आणि त्यांना दैनंदिन कामे करताना अडचणी येत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.
 
सकाळी मोबाइलमधले संदेश वाचल्यानंतर आपले मन त्यांचाच विचार करते. याचा कामावर विपरीत परिणाम होऊ लागतो. आपली कार्यक्षमता कमी होऊ लागते. दिवसभर एकाच गोष्टीचा विचार करत राहिल्याने ताण वाढतो. शिवाय अस्वस्थताही जाणवते. वर्तमानाऐवजी आपण भूतकाळाचा विचार करू लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल बघू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
अभय अरविंद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

विधान परिषद निवडणूक: ऐनवेळी शिंदेंच्या फोन कॉलमुळे चौधरींचा अर्ज मागे, महायुतीचा विजय जवळपास निश्चित!

अवघ्या ४८ मिनिटांत गाठता येणार मुंबई-पुणे; भारत स्वतः तयार करणार पुढील बुलेट ट्रेन कॉरिडोर

LIVE: उद्धव ठाकरे यांचे धाडसी पाऊल; दोन बंडखोर खासदारांच्या परतण्याबाबतच्या चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंचे ६ खासदार आमच्या शिवसेनेत सामील, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

अंबरनाथ हादरले! डॉक्टर पतीने घरात लावले होते CCTV कॅमेरे; छळाला कंटाळून नवविवाहितेची दीड महिन्यातच आत्महत्या

पुढील लेख
Show comments