Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सकाळी उठल्यावर मोबाइल वापल्याने....

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (20:41 IST)
सकाळी उठल्यावर तुमचा हात सर्वप्रथम मोबाइलकडे जातो का, सोशल मीडिया, ईमेल्स बघितल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरूवात होत नाही का, या प्रश्नांची उत्तरे ‘हो’असतील तर तुम्ही सावध  व्हायला हवे. असे केल्यामुळे तुमचे बरेच नुकसान होत आहे हे लक्षात घ्या. 
 
मध्यंतरी ब्रिटनमध्ये दोन हजार लोकांवर एक सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी उठल्यानंतर मोबाइल फोन बघणार्‍यांच्या दिवसाची सुरूवात ताणाने होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.
हे लोक दिवसभर तणावात राहातात आणि त्यांना दैनंदिन कामे करताना अडचणी येत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.
 
सकाळी मोबाइलमधले संदेश वाचल्यानंतर आपले मन त्यांचाच विचार करते. याचा कामावर विपरीत परिणाम होऊ लागतो. आपली कार्यक्षमता कमी होऊ लागते. दिवसभर एकाच गोष्टीचा विचार करत राहिल्याने ताण वाढतो. शिवाय अस्वस्थताही जाणवते. वर्तमानाऐवजी आपण भूतकाळाचा विचार करू लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल बघू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
अभय अरविंद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments