Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व. पु. काळे यांचे जीवनाबद्दल विचार

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (13:58 IST)
*खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
*आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते.
*आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फाय भयप्रद आहे.
*संवाद दोनच माणासांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात.
*सुरुवात कशी झाली यावरच बर्‍याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
*अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
*माणसाने डोक्यात काही ठेवू नये नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.
*खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
*खर्‍या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
*कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

LIVE: वनजमीन वाटप प्रकरणी नारायण राणेंना सीजेआई भूषण गवईचा मोठा धक्का

पुढील लेख
Show comments