Festival Posters

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो...

Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (11:50 IST)
सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण... 
 
आचार्य विनोबा म्हणतात की, 
आकाशातून पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. 
मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. 
तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जाते. 
कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो... 
पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार 
 
यावर त्याचं अस्तित्व व त्याची पद प्रतिष्ठा अवलंबून असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

Tata Sierra EV vs Toyota Ebella: दोन शक्तिशाली इलेक्ट्रिक एसयूव्हींमधील लढाई, लॉन्चची तारीख आणि किंमत जाणून घ्या!

Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! हा प्रीमियम फोन ठरलेल्या वेळेआधीच होणार लाँच

'आय लव्ह यू मम्मी-पापा...' नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वडील कारगिलचे माजी सैनिक

निष्पाप मुलांचे भविष्य आणि पालकांचा कष्टाचा पैसा धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर बीएमसीने कारवाई सुरू केली

कुंभमेळ्यापूर्वी नाशिकच्या मार्कंडेय पर्वताचे पुनरुज्जीवन होणार; ४.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

पुढील लेख
Show comments