Dharma Sangrah

स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी संदेश

Webdunia
* सशक्त, उत्साही, श्रध्दावान व निष्कपट असे युवक हवे आहेत.
 
* तरुणांनो उठा, जागे व्हा व ध्येयप्राप्त केल्याविना थांबू नका.
 
* धीट व्हा भिऊ नका, निर्भय व्हा.
 
* युवकांनो, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता?
 
* प्रत्येक मनुष्य मूळचाच अनंत शक्तीसंपन्न असतो.
 
* सामथ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू होय.
 
* बल हेच चिरंतन व शाश्वत जीवन आहे.
 
* ऐहिक व आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अध:पतनाचे कारण आहे. म्हणूनच निर्भय व्हा समर्थ व्हा.
 
* स्वत:वर श्रध्दा ठेवा, श्रध्देमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे.
 
* स्वत:ला दुर्बल मुळीच समजू नका, तुम्ही जसा विचार कराल तसेच बनाल.
 
* दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता.
 
* विश्वास किंवा श्रध्दा हा धर्माचा पाया आहे.
 
* युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, राष्ट्राला युवाचेतनेची आवश्यकता आहे.
 
* हे वीर युवकांनो उठा, स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे.
 
* जोवर तुम्ही थकलेले नाहीत तोवर निश्चय करा.
 
* श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आदर्शासाठी सर्वस्व समर्पण करा.
 
* मनाचे पावित्र्य आणि निष्कपटपणा कायम ठेवा.
 
* कोणत्याही योजना उत्कट भावनेने वा उदात्त विचारांनी साकार होत नाहीत.
 
* बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजेच संघटन.
 
* संघटनेशिवाय कोणतेही श्रेष्ठ व चिरस्थायी कार्य होत नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

गॅस काळाबाजार करणाऱ्यांना अटक, २३ गुन्हे दाखल-मंत्री छगन भुजबळ

LIVE: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सीसीटीव्हीमुळे महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments