suvichar

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार…

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (11:15 IST)
* जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.
 
* तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
 
* पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
 
* मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
 
* माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
 
* मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.
 
* वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
 
* एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र ही टिकेल.
 
* नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.
 
* तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.
 
* माझा प्रत्येक गुन्हा माझा विचार बनून लाखो लोकांच्या रक्तात वाहेल आणि त्या रक्तातील प्रत्येक थेंबात जिवंत राहील हा "बाळ केशव ठाकरे" 
 
* मराठी हा सन्मान आहे. मराठीला "व्हाय" विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे. 
 
* या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा नसेल तर मग कशात भिनवायचा ? म्युनिसिपाल्टीच्या नळात ?
 
* आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस... हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..
 
* चिथावणी वगैरे काही नाही. आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. आम्ही देवनार चे बोकड नव्हे. 
 
* भारतात बहुसंख्य हिंदू असताना.. हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता? उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: भिवंडीतील एकाच दुकानातील दूषित शोरमा खाल्ल्याने ५९ जणांना विषबाधा!

मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

एकाच दुकानातून शोरमा खाल्ल्याने ५९ जण रुग्णालयात दाखल; भिवंडीत अन्न विषबाधेचा कहर

योगासाठी केवळ आसनेच नव्हे, तर आदर आणि कृतज्ञता यांचीही आवश्यकता असते; श्री श्री रविशंकर ध्यानाचा खरा मंत्र प्रकट करतात

कोलकाता विमानतळावर आगरतळ्याला जाणाऱ्या इंडिगो विमानावर वीज कोसळली

पुढील लेख
Show comments