Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्रकारितेची पदवी असलेल्यांना सरकारी नोकरीची उत्तम संधी ; तब्बल ‘इतका’ पगार मिळेल

Webdunia
मंगळवार, 23 जानेवारी 2024 (09:06 IST)
जर तुमच्याकडेही पत्रकारितेची पदवी असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ‘सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी’ या पदासाठी ही भरती निघाली आहे. वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.  MahaGenco Bharti 2024
 
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 45,800/- रुपये ते 1,15,905/- रुपये पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 आहे.
 
एकूण जागा : 01
आवश्यक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधुन पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 02) इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे 03) 03 वर्षे अनुभव.
 
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 944/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

Sindoor म्हणजे काय? कोणत्या फळाच्या बियांपासून बनवले जाते सिंदूर, जाणून घ्या सर्व काही

नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी

Rabindranath Tagore Jayanti 2025 Speech : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर भाषण

उन्हाळ्यात दम्याच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी अशा प्रकारे घ्यावी

बारावी नंतर हा अभ्यासक्रम करा परदेश प्रवासाचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल

पुढील लेख
Show comments