Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगार तरुणांचे होणार स्वप्न पूर्ण दीड लाख पदांची होणार भारती, वाचा कोणी केली घोषणा

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2019 (10:32 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वातवरणात फार मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आगोदर 72 हजार पदं भरण्याचं जाहीर केले होते, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी  प्रक्रिया सुरु असल्याने अधिक माहिती राज्य सरकार लवकरच प्रसिद्ध करणार आहे. 
 
लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र नोकरीची जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची घोर निराशा होते, तर दुसरीकडे अनेकांचे वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जातं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा होत नाही, मात्र या घोषणेमुळे अनेकांच्या सरकारी नोकरीच्या इच्छा जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरु झाल्यास लाखो तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे सरकार लवकरच घोषणा करणार असून  अनेक तरुणांना योग्य ते काम मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

Guru Nanak Dev Quotes गुरु नानक यांचे अनमोल वचन

या छोट्या चुका नात्यात अंतर वाढवतात

पेरूच्या पानांचे हे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

नवरात्रीच्या काळात या उपयुक्त वॉटरप्रूफ मेकअप टिप्सचा अवलंब करा

मोबाईल रेडिएशनमुळे शरीराला हानी होऊ शकते, फोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments