Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्दैव पिच्छा सोडत नसेल तर हा उपाय अमलात आणा

Webdunia
दुर्दैव पिच्छा सोडत नसेल आणि काम बनण्याऐवजी बिघडत असतील तर ज्योतिषानुसार याचे कारण आपले मंगल, बुध आणि राहू अशुभ असणे आहे. हे ग्रह अशुभ असल्याने समस्या वाढू लागतात. वेळेवर कार्य पूर्ण होत नाही. निरंतर पेश्याचे नुकसान झेलावं लागतं आणि चुकीचे निर्णयदेखील या ग्रहांमुळे घेतले जातात.
 
नोकरी आणि व्यवसायात निरंतर नुकसान आणि वाद या तिन्ही ग्रहांचे अशुभ परिणाम असतं. याने मतभेद वाढतात. या ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी काही कठिण तर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. त्यातून एक सोपा उपाय आम्ही आपल्याला येथे सांगत आहोत. निरंतर 40 दिवस या उपाय अमलात आणल्यास शुभ परिणाम हाती लागतील.
 
हे करा:
घराबाहेर एक कॅक्टस लावा. रात्री झोपण्यापूर्वी एक लोटा पाणी भरून आपल्या उशाशी ठेवा. सकाळी उठून हे पाणी कॅक्टसला घाला. सूर्यास्तापूर्वी अजून एक लोटा पाणी या झाडाला घाला. असे 40 दिवस करा. नंतर ते झाड कुंड्यासकट जंगलात किंवा एखाद्या बागेत सोडून या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments