Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असे करावे एकादशीचे व्रत

Webdunia
आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढ महिन्यातील शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. 
या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. 
अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात.
या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो.  अनेक भक्त पायाची वारी करत आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी पंढरपूरला जमा होतात. वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते आणि ही साधना म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते.
कशी करावी एकादशी
दशमीला एकभुक्त रहावे.
एकादशीला प्रातःस्नान करावे. 
तुळस वाहून विष्णुपूजन करावे. 
मूर्तीला मंजिरींचा हार वाहिली पाहिजे.
संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. 
द्वादशीला वामनाची पूजा करावी आणि पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.
सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments