Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसर्‍यांचे जोडे चपला आणि या 3 वस्तूंचे वापर करू नये

Webdunia
शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (15:34 IST)
दैनिक जीवनात बर्‍याच वस्तूंचे वापर करतो आणि ह्या वस्तू आमच्यावर शुभ अशुभ प्रभाव टाकतात. जास्त करून लोक आपल्या मित्रांची आणि नातेवाइकांच्या वस्तूंचा वापर करतात. ज्योतिष आणि वास्तूनुसार दुसर्‍यांच्या काही वस्तू सांगण्यात आल्या आहे, ज्यांचा वापर करणे अशुभ मानण्यात आले आहे. जर एखादा व्यक्ती दुसर्‍यांच्या या वस्तूंचे वापर करतो तर त्याच्या जीवनात त्रास वाढू शकतो. जाणून घ्या त्या वस्तू ...
 
पहिली वस्तू जोडे चपला  
ज्योतिषीनुसार आमच्या पायात शनी देवाचा वास असतो आणि याच कारणांमुळे जोडे चपला शनीशी संबंधित असतात. जर आम्ही दुसर्‍यांचे जोडे चपला सारखे सारखे वापरले तर पत्रिकेतील शनी अशुभ परिणाम देऊ शकतो.  
 
दुसरी वस्तू आहे टॉवेल
जास्त करून लोक दुसर्‍यांच्या टॉवेलचा वापर करतात. वास्तू आणि ज्योतिषीनुसार ही सवय तुमचा त्रास वाढवू शकते. दुसर्‍यांचा टॉवेल यूज केल्याने त्याची नकारात्मकता आमच्यावर हावी होऊ शकते. त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला त्वचा संबंधित आजार असेल आणि त्याचा टॉवेल आम्ही वापरला तर तो आजार आम्हाला देखील होऊ शकतो.  
 
तिसरी वस्तू आहे तेल
काही लोक जेव्हा घराबाहेर जातात तर केसांमध्ये लावायला दुसर्‍यांच्या तेलाचा वापर करतात. या कारणामुळे शनी दोष वाढू शकतो. तेल शनीशी निगडित आहे. म्हणून दुसर्‍यांच्या तेलाचे वापर करणे टाळावे.  
 
चवथी वस्तू आहे रत्न
ज्योतिषात रत्नांना फार महत्त्व देण्यात आले आहे. रत्न धारण केल्याने ग्रहांचे दोष कमी होण्यास मदत मिळते, पण चुकीचे रत्न धारण केल्याने ग्रह दोष वाढू शकतो. जर दुसर्‍यांचे रत्न धारण कराल तर कदाचित ते तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. म्हणून एखाद्या ज्योतिषीला विचारूनच कुठलाही रत्न धारण करायला पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

Sampat Shanivar Katha संपत शनिवारची कहाणी

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

रक्षाबंधनाला राखी बांधायची राहून गेली? 'या' ४ शुभ तिथींना बांधू शकता भावाला राखी

सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments