Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका पोळीने टळतील संकट, उजळेल नशीब

Webdunia
नवीन कामात अडथळे येत असल्यास किंवा अडकलेला पैसा किंवा काम होत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही आपल्याला एक खूपच सोपा आणि प्रभावी उपाय सांगत आहोत ज्याने सर्व दुख-वेदना दूर होती. या उपाय केवळ एका पोळीचा आहे ज्यावर अमल करून आपण जीवनात याचा प्रभाव बघू शकाल.
 
दररोज पोळ्या बनवताना एक पोळी वेगळी काढून ठेवा. त्याचे चार तुकडे करा. या तुकड्यांवर गूळ, साखर किंवा खीर ठेवा.
* पहिला तुकडा गायीला खाऊ घाला. खाऊ घालताना कोणी आपल्याला बघता कामा नये. पोळी खाऊ घालताना सर्व कष्ट दूर व्हावे अशी मनात प्रार्थना करा.
 
* पोळीचा दुसरा तुकडा कुत्र्याला खाऊ घाला.
 

* पोळीचा तिसरा तुकडा कावळ्याला खाऊ घाला. यावेळी असे म्हणा की चारी दिशेला असणार्‍या कावळ्यांनी माझी बळी स्वीकारावी.
 
* चौथा तुकडा भिकार्‍याला द्या. आपल्या घरी येणार्‍या उपाशी भिकार्‍याला पोळीचा शेवटला तुकडा खाऊ घाला. अशाने आपले भाग्य उजळेल. सर्व कष्ट दूर होतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

रविवारी करा आरती सूर्याची

कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments