Dharma Sangrah

30 एप्रिलपासून 142 दिवस शनीदेव चालतील विपरीत, देशावर पडतील हे कुप्रभाव

Webdunia
30 एप्रिलपासून शनी धनू रास व्रक्री होणार. हे या दिशेत 142 दिवस राहतील. सकाळी 6 वाजून 20 मिनिटावर हे बदल घडणार.
 
30 एप्रिल सकाळपासून ते 18 सप्टेंबर दुपारी दो वाजून 15 मिनिटापर्यंत ही स्थिती राहील. या दरम्यान काही कुप्रभाव जाणवतील.
 
शनीच्या वक्री चालमुळे व्यवसाय मंद राहील. राजकारणात मतभेद वाढतील. तसेच वातावरणात परिवर्तन जाणवेल. वादळ, चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
 
शेअर मार्केटची स्थिती फारशी चांगली नसणार. अशांतीचे वातावरण राहील. 
 
विशेष: या लेखचा हेतू अंधविश्वास पसरवणे नाही तर हे तथ्य केवळ मान्यतांनुसार प्रस्तुत करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारी हे 5 सोपे उपाय करा, सूर्य देव यश आणि आदर देईल, सर्व समस्या दूर होतील

वट पौर्णिमेला या ५ चुका अजिबात करू नका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला किती फेऱ्या माराव्यात? जाणून घ्या शास्त्र काय सांगते

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments