Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

14 मार्च पासून या राशींच्या लोकांचे बदलेल भाग्य

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (08:42 IST)
१४ मार्च रोजी सूर्य आपली राशी बदलणार आहे. या दिवशी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. सूर्याच्या राशी बदलामुळे काही राशींचे भाग्य निश्चितच उंचावणार आहे. चला जाणून घेऊया, १४ मार्चपासून कोणत्या राशींचे शुभ दिवस सुरू होतील...
  
 मेष- 
कामात उत्साह राहील.
धार्मिक कार्याकडे कल वाढेल.
आईची साथ मिळेल.
आईकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. 
एखादा मित्र येऊ शकतो.
बौद्धिक कार्यातून कमाई होईल. 
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
कुटुंबासमवेत धार्मिक स्थळाची यात्रा होऊ शकते.
 
कन्या  - 
व्यवसाय विस्ताराची योजना प्रत्यक्षात येईल. 
भावांचे सहकार्य लाभेल पण मेहनतीचा अतिरेक होईल.
कुटुंबात शुभ कार्य होतील. 
कपड्यांसारख्या भेटवस्तूही मिळू शकतात.
नोकरीतील बदलामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते.
आयात-निर्यात व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.
आईची साथ मिळेल.
वाहन सुख वाढेल.
नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
 
वृश्चिक - 
तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.
कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल.
कामाच्या ठिकाणी बदल संभवतो, खूप मेहनत करावी लागेल.
आईची साथ मिळेल.
नफा वाढण्याची शक्यता आहे.
नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
 
धनु - 
तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. 
अभ्यासात रुची राहील.
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. 
दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल.  
भावांच्या मदतीने कामेही होतील. 
वैवाहिक जीवन आनंदी राहील.
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ राहील.
प्रतिष्ठा आणि पदात वाढ होईल.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

रविवारी करा आरती सूर्याची

कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments