Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुळस देते संकटाचे संकेत

Webdunia
कधी या गोष्टीवर लक्ष दिले की आपल्याला कुटुंबावर किंवा आपल्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याचा सर्वात आधी प्रभाव आपल्या घरातील तुळशीच्या झाडावर होतो. अशात आपण तुळस कितीही जपली तरी हळू-हळू ती वाळायला लागतं. तुळशीचे झाड आपल्यावर येणार्‍या संकटाची कल्पना देतं.

 
शास्त्रांप्रमाणे ज्या घरात संकट येणार असतं त्या घरातून लक्ष्मी अर्थातच तुळस निघून जाते, कारण जिथेही दारीद्र, अशांती किंवा क्लेश असेल तिथे लक्ष्मी वास करत नसते. ज्योतिष्याप्रमाणे असे बुध ग्रहामुळे होतं. बुध याचा प्रभाव हिरव्या रंगावर होत असून याला वनस्पतीसाठी कारक ग्रह मानले आहे.

बुध ग्रह इतर ग्रहांचे चांगले आणि वाईट प्रभाव जातकांपर्यंत पोहचवयाचे काम करतो. त्यामुळे अशुभ फल मिळणार असेल तर झाड वाळायला लागतं तसेच शुभ फल मिळणार असेल तर झाडाची वाढ होते.


 
घरात तुळस एका वैद्यासारखे आहे. ही वास्तू दोष दूर करते. तुळस आरोग्यासाठी खूप गुणकारी असून ही घरातील दोष दूर करून जीवन निरोगी आणि सुखी करण्यात सक्षम आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Jayanti 2025 शनि जयंती पूजन, महत्त्व आणि जन्म कथा

Guruwar Puja गुरुवारी या झाडाची पूजा करावी

आरती गुरुवारची

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments